जनतेला लागली 35 लाख घरांची लॉटरी; प्रत्येकाला मिळणार घर, पहा सरकारची योजना..!

35 lakh homes scheme

मुंबई : प्रत्येक गरजू व्यक्तीला स्वतःचं हक्काचं घर मिळायलाच हवं, असं म्हणत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. पुढच्या पाच वर्षांत तब्बल 35 लाख परवडणारी घरे (Affordable Flats) बांधण्याचं सरकारने ठरवलं आहे. यासाठी तब्बल 70 हजार कोटींची गुंतवणूक असलेलं एक भव्य गृहनिर्माण धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून, मुख्यमंत्री … Read more